रिलायन्स फाऊंडेशन आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी यांच्या सयुक्त विद्यमाने, कृषी सल्ला तुर साठवणुक : साठवणुकपूर्व ५ ते ६ दिवस चांगले उन्हात वाळवून पोत्यात किवा कोठीत साठवावे. शक्य असल्यास कडु निंबाचा पाला ५ टक्के प्रमाणात धान्यात मिसळून धान्य साठवावे. धान्याची साठवणूक दमट व ओलसर जागेत करु नये. अधिक माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या टोल फ्री क्रमांक १८०० ४१९ ८८०० वर संपर्क साधावा धन्यवाद..
| Comment | Author | Date |
|---|---|---|
| Be the first to post a comment... | ||
Copyright © 2026 Reliance Foundation. All Rights Reserved. Terms & Conditions. Privacy Policy.